महाराष्ट्र

    मुंबईत शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाचा भाजपाला प्रस्ताव?

    राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाला. या महापालिकांच्या निवडणुकीत मुंबईत भाजपा-शिंदे सेनेच्या युतीला मोठं यश मिळालं,…

    Read More »

    ‘निवडणुका येतील-जातील, पण मराठी अस्मिता जपणं महत्त्वाचं’

    मुंबई: महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी…

    Read More »

    अंबरनाथमध्ये राजकीय भूकंप; काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपाच्या वाटेवर

    अंबरनाथ :  नगरपालिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या 12 नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.…

    Read More »

    मुंबईत वंचितसोबत आघाडी होताच हर्षवर्धन सपकाळ काय काय म्हणाले?

    Harshwardhan Sapkal: देशातील पुरोगामी विचारांना आणि संविधानिक मूल्यांना रुजवण्यासाठी संविधानवादी आणि मनुवादी जी लढाई आहे यामध्ये नेमकेपणानं संविधानवाद्यायांना एकत्रित करून आम्ही…

    Read More »

    राष्ट्रवादीचं अखेर ठरलं; शरद पवारांची ठाकरे बंधूंना साथ…

    Mumbai Municipal Corporation Election : महानगरपालिका निवडणुकीच्या (Mahanagar palika election 2026) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बुंधुंची युती…

    Read More »

    ‘काळीज उसवलां’मध्ये नाही आत्मपौढीला स्थान : भास्कर नायक

    पणजी : ‘काळीज उसवलां’ हे जरी लेखकाने निबंधपर पुस्तक म्हटले असले, तरी  बालवयातील आत्मपर आठवणी आहेत. मात्र या आठवणींमध्ये कुठेही…

    Read More »

    एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी’, मनसे-शिवसेनेची युती जाहीर…

    : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील राजकीय युतीची अधिकृत घोषणा अखेर आज झाली आहे. गेल्या…

    Read More »

    मराठी ‘काळीज उसवलां’चे २० रोजी मुंबईत प्रकाशन

    मुंबई : प्रसिद्ध कोंकणी साहित्यिक उदय म्हांबरो लिखित ‘काळीज उसवलां’ या बहुचर्चित आत्मपर ललित लेखांच्या मराठी अनुवादित आवृत्तीचे प्रकाशन २० डिसेंबर रोजी…

    Read More »

    “हौशी सत्ताधीश नव्हे, खरे जनसेवक पाहिजे”; सटाण्यातील नागरिकांचा जाहीरनामा चर्चेत…

    सटाणा: आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सटाणा शहरातील सजग नागरिकांनी एकत्र येत आपला ‘नागरिकांचा मागणी-जाहीरनामा’ जाहीर केला आहे. निवडणूक प्रचारास प्रारंभ…

    Read More »

    चंद्रकांत भोंजाळ यांना ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देण्याची मागणी

    पुणे :  सातारा येथे होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक-अनुवादक चंद्रकांत भोंजाळ यांच्या…

    Read More »
    Back to top button
    Don`t copy text!