महाराष्ट्र

    “महाराज, आता तिकीट द्या, नाहीतर गळफास घ्यायला दोरी द्या”

    साताऱ्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये प्रत्येक इच्छुक उमेदवार पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. खासदार…

    Read More »

    मुंबईत शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाचा भाजपाला प्रस्ताव?

    राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाला. या महापालिकांच्या निवडणुकीत मुंबईत भाजपा-शिंदे सेनेच्या युतीला मोठं यश मिळालं,…

    Read More »

    ‘निवडणुका येतील-जातील, पण मराठी अस्मिता जपणं महत्त्वाचं’

    मुंबई: महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी…

    Read More »

    अंबरनाथमध्ये राजकीय भूकंप; काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपाच्या वाटेवर

    अंबरनाथ :  नगरपालिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या 12 नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.…

    Read More »

    मुंबईत वंचितसोबत आघाडी होताच हर्षवर्धन सपकाळ काय काय म्हणाले?

    Harshwardhan Sapkal: देशातील पुरोगामी विचारांना आणि संविधानिक मूल्यांना रुजवण्यासाठी संविधानवादी आणि मनुवादी जी लढाई आहे यामध्ये नेमकेपणानं संविधानवाद्यायांना एकत्रित करून आम्ही…

    Read More »

    राष्ट्रवादीचं अखेर ठरलं; शरद पवारांची ठाकरे बंधूंना साथ…

    Mumbai Municipal Corporation Election : महानगरपालिका निवडणुकीच्या (Mahanagar palika election 2026) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बुंधुंची युती…

    Read More »

    ‘काळीज उसवलां’मध्ये नाही आत्मपौढीला स्थान : भास्कर नायक

    पणजी : ‘काळीज उसवलां’ हे जरी लेखकाने निबंधपर पुस्तक म्हटले असले, तरी  बालवयातील आत्मपर आठवणी आहेत. मात्र या आठवणींमध्ये कुठेही…

    Read More »

    एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी’, मनसे-शिवसेनेची युती जाहीर…

    : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील राजकीय युतीची अधिकृत घोषणा अखेर आज झाली आहे. गेल्या…

    Read More »

    मराठी ‘काळीज उसवलां’चे २० रोजी मुंबईत प्रकाशन

    मुंबई : प्रसिद्ध कोंकणी साहित्यिक उदय म्हांबरो लिखित ‘काळीज उसवलां’ या बहुचर्चित आत्मपर ललित लेखांच्या मराठी अनुवादित आवृत्तीचे प्रकाशन २० डिसेंबर रोजी…

    Read More »

    “हौशी सत्ताधीश नव्हे, खरे जनसेवक पाहिजे”; सटाण्यातील नागरिकांचा जाहीरनामा चर्चेत…

    सटाणा: आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सटाणा शहरातील सजग नागरिकांनी एकत्र येत आपला ‘नागरिकांचा मागणी-जाहीरनामा’ जाहीर केला आहे. निवडणूक प्रचारास प्रारंभ…

    Read More »
    Back to top button
    Don`t copy text!