Team Rashtramat
-
महाराष्ट्र
‘ज्यांना दिले ते नाराज, ज्यांना काहिच दिले नाही ते सोबत…’
मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav…
Read More » -
महाराष्ट्र
भाजप करणार महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा दावा
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आता नवीन सरकारच्या स्थापनेसाठी भाजपने आपल्या हालचाली सुरू…
Read More » -
देश/जग
उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
मागील आठ दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं…
Read More » -
गोवा
विधानसभा कामकाजाचे रेकॉर्ड नष्ट ; ‘उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींकडून चौकशी व्हावी’
पणजी : भाजप सरकार इतिहासातील नोंदीत फेरफार करुन तसेच काही महत्वांचे दस्तऐवज नष्ट करुन देशात सर्वकाही २०१४ नंतरच घडले असल्याचे…
Read More » -
गोवा
‘पंचायत निवडणुकांचा न्यायालयीन खर्च मुख्यमंत्र्यांकडून वसूल करावा’
मडगाव : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या बेजबाबदारपणाने आज सरकारी तिजोरीतुन अनाठायी खर्च होत आहे. मागील नगरपालीका…
Read More » -
गोवा
बंडखोर आमदार आज पोहचणार गोव्यात
पणजी: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे सरकारला उद्या सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. याच पार्श्र्वभुमीवर महाराष्ट्रात सध्या सर्वत्र…
Read More » -
महाराष्ट्र
महाराष्ट्रात निमलष्करी दल होणार सज्ज?
नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील महाबंडखोरीनंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची निदर्शने, तोडफोड आणि जाळपोळीचे प्रकार पाहता मुंबईसह…
Read More » -
गोवा
‘हिमाचलच्या राज्यपालांनी द्यावा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना ‘हा’ सल्ला’
पणजी: गोव्यातील भाजप सरकारने राज्याला दिवाळखोर केले आहे. हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आमदारांना भाजपचा उदोउदो करणाऱ्या संस्थेकडुन प्रशिक्षण घेण्याचा…
Read More » -
गोवा
”त्या’ लढ्याचा व्हावा अभ्यासक्रमात समावेश’
कुंकळ्ळी : कुंकळ्ळीतील शुर नागरीकांनी १५ जुलै रोजी उभारलेला लढा हा भारतातील वसाहतवादी शक्तींविरोधातील पहिला लढा होता. सरकारने आता १५…
Read More » -
देश/जग
‘आम्ही फक्त नावालाच राज्यमंत्री होतो…’
सातारा (अभयकुमार देशमुख) : गेली अडीच वर्षे आम्ही राज्यमंत्री फक्त नावालाच; आम्हाला काहीच अधिकार नव्हते. अडीच वर्षात कॅबिनेट मंत्री –…
Read More »