Team Rashtramat
-
गोवा
‘पोर्तुगालला जाण्यापूर्वी पुराभिलेख मंत्र्यांनी ‘हे’ करावे’
पणजी: राज्यातील ऐतिहासिक महत्त्वाच्या अमूल्य दस्तऐवजांकडे दुर्लक्ष करून, पोर्तुगालमधून गोव्याच्या इतिहास संबंधित ऐतिहासिक दस्तऐवज आणण्याबाबत पुराभिलेख मंत्री सुभाष फळदेसाई यांनी…
Read More » -
सातारा
‘अजिंक्यतारा’ची निवडणूक लागणार का ?; शेतकऱ्यांची बाजू घेऊन कोण लढणार ?
सातारा (महेश पवार) : अजिंक्यतारा कारखान्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून बुधवारपासून अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली…
Read More » -
गोवा
‘आमचे सरकार भक्कम, आमदार आजही एकजूट’
पणजी : गोव्यात भाजपचे भक्कम सरकार आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष या नात्याने माझ्याकडे कोणत्याही आमदाराने संपर्क केलेला नाही. असे काही असल्यास…
Read More » -
क्रीडा
भारताचा सलग दुसरा पराभव
कटक: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज रविवारी पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारतीय…
Read More » -
महाराष्ट्र
ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचे निधन
पुणे : ख्यातनाम चित्रकार रवी परांजपे यांचे अल्प आजाराने आज दुपारी पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.…
Read More » -
सिनेनामा
जस्टिन बीबरला झाला ‘हा’ दुर्मिळ आजार
न्यूयॉर्क: हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टिन बीबर काही काळासाठी सुट्टीवर गेला आहे आणि तो कॉन्सर्ट करणार नाहीये. सतत कॉन्सर्ट करणारा जस्टिन…
Read More » -
देश/जग
राज्यसभा निवडणूकीत महविकास आघाडीला मोठा धक्का
मुंबई: मध्यरात्री उशीरा सुरू झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. बऱ्याच राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर…
Read More » -
देश/जग
तोडफोडीनंतर लावली भाजप कार्यालयाला आग
प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाजपच्या दोन माजी नेत्यांनी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याविरोधात पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात शुक्रवारी शेकडो आंदोलकांनी रस्ते अडवले.…
Read More » -
सातारा
‘सिद्धेश्वर कुरोली गटात कातरखटाव व येरळवाडीचा चुकीच्या पद्धतीने समावेश’
औंध (अभयकुमार देशमुख) : जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेला प्रारुप आराखडा एकदाचा जाहीर झाला आहे.नवीन गटरचनेनुसार खटाव…
Read More » -
सातारा
पाण्याच्या साठवणूकीसाठी ‘त्याने’ खोदले 70 चर
अभयकुमार देशमुख समतोल नीट ठेवायचा असेल तर पर्यावरणाच्या रक्षणाची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. झाडे न तोडता झाडे लावली पाहिजेत.…
Read More »