google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0

    महाराष्ट्र

    ‘देवस्थान जमिनीसंदर्भात लवकरच शुद्धिपत्रक काढणार’

    सातारा ( महेश पवार) : वावदरे, लुमनेखोल, यवतेश्वर, सोनगाव आदी गावांमध्ये देवस्थान जमिनीमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही.…

    Read More »

    ‘हा’ काँग्रेस नेता अजित पवार गटाच्या वाटेवर?

    महाराष्ट्रात काँग्रेसला नुकताच मोठा झटका बसला होता. माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी 55 वर्षांपासून काँग्रेसशी असलेले नाते संपुष्टात आणले…

    Read More »

    ‘आमच्या बॉसचा मार बसला तर आवाज देखील निघणार नाही’

    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. संभाजी नगर जिल्ह्यातील एका…

    Read More »

    …अखेर ‘वंचित’ आणि ‘ महविकास आघाडी’ आले एकत्र

    महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करून घेण्यात आलं आहे. आज ३० जानेवारी रोजी मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या…

    Read More »

    सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर काय म्हणाले मनोज जरांगे?

    गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचं घोंगड भिजत पडलं होतं. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल असताना राज्यपातळीवरही हे टिकणारं आरक्षण…

    Read More »

    ‘का’ नाकारली मराठा आंदोलनाला आझाद मैदानात परवानगी ?

     मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येनं मोर्चेकरी राजधानी मुंबईच्या दिशेनं मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कूच करत आहेत. मनोज जरांगे-पाटील २६ जानेवारीपासून…

    Read More »

    वातावरणीय बदलाचा कोकणातील आंबा पिकाला फटका

    कोकणातील विशेष फळ म्हणजे आंबा होय. चवीला गोड व रसाळ असणाऱ्या आंब्यावर सध्या बदलत्या वातावरणाचा परिणाम होत आहे. कोकणात पडणाऱ्या…

    Read More »

    काँग्रेसचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील भाजपामध्ये

    जळगाव चे माजी खासदार आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील, धुळे जिल्ह्यातील बाळासाहेब भदाणे यांच्यासह काँग्रेस, उबाठा…

    Read More »

    ED कार्यालयात चौकशीसाठी जाण्यापूर्वी रोहित पवार काय म्हणाले?

    बारामती अॅग्रो प्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून आज चौकशी केली जाणार आहे. चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात जाण्यापूर्वी…

    Read More »

    जिहे कटापुरचे पाणी बंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी…

    कृष्णा व वेण्णा नदी काठावरील शेतकऱ्यांचे कनेक्शन कट केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आज सातारा येथील कृष्णा सिंचन विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन…

    Read More »
    Back to top button
    Don`t copy text!