गोवा
-
ॲड.लिबिया लोबो सरदेसाई यांचा 100 व्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार
पणजी : प्रतिष्ठित स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई यांचा त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त गोवा पर्यटन विभागाच्या वतीने पर्यटन संचालक आणि जीटीडीसी(GTDC)…
Read More » -
”हा’ आहे आयआयटीयन पर्रीकर आणि केजरीवाल यांच्यातील फरक’
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीत तीन दिवस तळ ठोकत भाजप उमेदवारांचा प्रचार केला. सावंत यांनी…
Read More » -
‘हि मुख्यमंत्र्यांची नव्हे तर, वेदांतच्या मुख्य व्यवस्थापकाची कृती’
पणजी : वेदांता खाण लीज नोंदणीवरून डिचोलीच्या सब-रजिस्ट्रारचे निलंबन आणि त्यानंतर मयेंतील रहिवाशांना त्यांची घरे पाडण्याचा इशारा ही गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची…
Read More » -
‘रोजगार विनिमय पोर्टलवर रिक्त जागांची माहिती ‘त्या’ कंपन्यांनी दिली होती का?’
मडगाव : गोव्याचे रोजगार मंत्री आंतानासीयो उर्फ बाबुश मोन्सेरात यांनी इंडोको आणि एन्क्यूब एथिकल्स द्वारे त्यांच्या गोवा प्लांट्ससाठी महाराष्ट्रात जाहिर…
Read More » -
व्यवसाय आणि स्टार्टअप्सला जोडणारे ‘दी गोवा नेटवर्क’
दी गोवा नेटवर्क (TGN) चा शुभारंभ नुकताच सुरेंद्रबाबू टिंबलो सभागृह, जीसीसीआय (GCCI) पणजी येथे झाला. या कार्यक्रमात गोवा सरकारच्या स्टार्टअप…
Read More » -
‘देर आये, दुरस्त आये! वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आता…’
पणजी : देर आये दुरस्त आये! विनाशकारी तमनार प्रकल्प कदापी पूर्ण होणार नाही, याची जाणीव वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांना झाल्याचे…
Read More » -
‘… हे जर विकसित भारताचे प्रतिबिंब असेल तर देवच देशाला वाचवू शकेल’
मडगाव : रोजगारावरील स्कोच संस्थेने तयार केलेल्या अहवालावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रतिक्रीया पाहता ते सदर संस्थेचे प्रवक्ते असल्यासारखे…
Read More » -
इंडिया आघाडी सरकार जूनमध्ये ओसीआय समस्येचे निराकरण करेल : युरी
मडगाव : परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या आधीच्या कार्यालयीन मॅमोरेंडमला दुरूस्ती सुचविल्याने ओसीआय नोंदणीबाबत नागरीकांच्या मनात परत एकदा संभ्रम निर्माण केला आहे.…
Read More » -
शशी सोनी यांना पद्म पुरस्कार प्रदान
डीप ग्रुप ऑफ कंपनी, इझ्मो लिमिटेडच्या अध्यक्षा आणि गोवा स्थित ह्यूजेस प्रिसिजन मैन्युफैक्चरिंग प्राइवेट लिमिटेडच्या संचालिका शशी सोनी यांना राष्ट्रपती…
Read More » -
लोकांना आनंदी राहण्याचा अधिकार आहे : शशी थरूर
मडगाव : प्रत्येकाचे व्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण व्हावे आणि नागरिकांना त्यांच्या आवडीचे जीवन जगता येणे महत्वाचे आहे. लोकांच्या राहणीमानावर निर्बंध लादणे…
Read More »