google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

धुंवाधार पावसाने सातारकरांना झोडपले…

सातारा (महेश पवार) :


साताऱ्यात गेली तीन दिवसांपासून हलक्या पावसाने हजेरी लावली मात्र परतीच्या पावसाने आज मंगळवारी दुपारी दोन वाजता जोरदार हजेरी लावली, यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या पाऊसाची वाट पाहत असलेल्या साताऱ्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला.

72 च्या दुष्काळानंतर पहिल्यांदा पावसाचे माहेरघर असलेल्या परळी खोऱ्यात पाऊसाळ्यात देखील पाऊस न पडल्याने परिसरातील शेती धोक्यात आली आणि दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. मात्र मंगळवारी दुपारी आलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!