google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

… म्हणून जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांची बदली?

सातारा (महेश पवार)

साताऱ्याचे जिल्हाधिकारी रचेश जयवंशी यांची अचानक शासनाने बदली केल्यानं जिल्ह्यातील विविध स्तरावर निषेध व्यक्त केला जात आहे.

महाबळेश्वर, पाचगणी ,कास, मॅप्रो गार्डन सारख्या बड्या धेड्यावर कारवाई चा बडगा उचलल्याने व राजकीय नेत्यांच्या बगलबच्चे यांच्या बाबतीत घेतलेली कडक भूमिका, तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई मर्जी नुसार काम न केल्याने हा निर्णय घेतला असल्याचीही जोरदार चर्चा असुन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या तडकाफडकी बदली विरोधात समस्त सातारकर तसेच अनेक संघटना रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती मिळते.

सातारकरांच्या प्रत्येक प्रश्नासाठी वेळ देणारा जिल्हाधिकारी म्हणून रुचेश जयवंशी यांची कारकीर्द नक्कीच लक्षात राहिल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!